प्रेम कविता
कवितेचे नाव " आठवण "
"आठवण"
आठवण म्हटली कि तिला त्याची आठवण येते
आणि त्याला तिची आठवण येते
आठवणींचे प्रकार मात्र वेगळे असतीलपण आठवणींचे सार्थक मात्र एकाच आहे .आठवण येणे याला काही काळ नाहीआठवणीत जगणे या सारखी सुंदर गोष्ट नाही.आठवण म्हटलं तर प्रेमहि आले.आठवण म्हटलं तर तिरस्कारहि आला .आठवणींचे सारे काही असेच चालू असतेकोणाला आठवणीत मरावसे वाटतेतर कोणाला आठवणीत जगावेसे वाटते .
Keep it up
ReplyDelete